भारताच्या इतिहासात पायदळाच्या स्ट्रॅटेजी आणि टॅक्टिक्स या युद्धनित्याचा पुरेपूर उपयोग कुठं झाला असेल तर अफझलखानवध
"Strategy is the art of beginning the enemy to battle"
शत्रूला प्रत्येक्ष युद्धसाठी रणक्षेत्रावर खेचून आणण्यासाठी जी कला केली जाते ती स्ट्रॅटेजी .वाईमध्ये असणाऱ्या अफझल खानाला प्रतापगडच्या पायथ्याला भेटीसाठी आणले हि होती स्ट्रॅटेजी
" tactics are the method by which a commander endevours to overreach the enemy when battle is joined"
आणि प्रत्येक्ष युध्द झाल्यावर किंवा युद्धाच्या वेळी शत्रूवर मात करण्यासाठी जो डाव टाकला जातो त्याला टॅक्टिक्स म्हणतात. अफझलखानच्या वधानंतर महाराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराने कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकले अन्नोजी दत्तोनि रत्नागिरी पर्यंत चा प्रदेश घेतला तर इकडे स्वतः महाराज सातारा ,कराड , प्रांतात घुसून कोल्हापुरापर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला. नेताजी पालकरांनी त्याच्या सैन्यासह जवळपास विजापुरापर्यंत धडक मारली हि होती टॅक्टिक्स .
ऋषिकेश चिंचकर
No comments:
Post a Comment